Saturday, 18 August 2012

लता आजी व अनिल aajobaa                                                                    
      आपल्या शिबिरात घडलेल्या घटने बद्दल कळल्यावर मन अतिशय सुन्न झाले व तो पूर्ण दिव  प्रिय स बैचैन अवस्थेत गेला. पण तुम्ही दोघे सुखरूप असल्याचे कळल्यावर देवाला नमस्कार केला.आम्हा सर्वान कडून किती बेजवाबदारपणा झाला या बद्दल स्वतःची लाज वाटली.
       तुम्ही दोघे आम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करता व त्या badlyaat आमचा कडून फक्त योग्य व जावाब्दारपणे व्वाग्न्याची अपेक्षा करता,पण आम्ही तिथेच अपात्र ठरलो व तुम्हाडोघांच्या मनाला दुखावले आहे ह्या विचाराने दुख होते.या पुढे तुम्हा दोघांचे मन दुखावेल असे न व्वाग्न्याचा प्रयत्न करू.
       उन्नत ला कळल्यावर त्याने सर्वात आधी तुम्ही दोघे कसे आहात हे विचारले.पण तुम्ही सुखरूप असल्याचे सांगितल्यावर त्याचा चेहर्या वरची काळजी दूर झाली.
      अद्वैत-अनिता,गार्गी-ज्ञानेश,ओम व अनन्या आम्हाला क्षमा करा असे कोणत्या तोंडाने म्हणू? 
कारण तुम्ही नसताना व आजी-आजोबा नुकतेच आजारातून उठलेले असताना त्यांना ज्या प्रेमाची व काळजीची गरज होती ती आम्ही घेऊ शकलो नाही त्याबद्दल शतशा क्षमस्व.
                                                                                     दिलीप,अर्चना,उन्नत.